मुंजाबाच्या बोळाकडून प्रसिद्ध मिसळ हॉटेलच्या रस्त्याच्या कोपऱ्यावर पूर्वी कचरा कुंडी होती आता ती हटवण्यात आलीय. तरीही ती जागा स्वच्छ न ठेवल्यामुळे लोक कचरा टाकतात. या ठिकाणी रोज सकाळी कचरा गाडी येते व सर्व कचरा घेऊन जाते पण गाडीची वेळ रोज सारखी नसल्यामुळे लोक कचरा रस्त्यावरच फेकतात. गाडीच्या वेळेचा फलक लावल्यास लोक रस्त्यावर कचरा फेकणार नाहीत.
मुख्य रस्त्यावर कचरा अस्ताव्यस्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2021, 5:33 am