कै.डॉ.वा.द वर्तकबागेमध्ये दररोज दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान कचरा जमा करून जाळला जातो. बागेमध्ये फिरायला, व्यायामासाठी, येणाऱ्या नागरिकांना मुलांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. कचरा जाळून प्रदूषण करणार्यांवर उद्यान विभाग कारवाई करणार का? उद्यान विभागाने खुलासा करावा.
वर्तक बागेत रोज जाळला जातो कचरा.....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2019, 5:39 am