विठ्ठलवाडीकडून जनता वसाहतीकडे जाणाऱया नवीन रस्त्याच्या लगत कचऱयाचा ढीग झाला आहे. वाऱयामुळे तो चोहोबाजूला पसरला आहे. सध्याची करोनामुळे निर्माण झालेली एकूण गंभीर परिस्थिती पाहता या कचऱयाची वेळेत विल्हेवाट लावली पाहिजे. यामुळे दुर्गंधीही कमी होईल आणि सार्वजनिक आऱोग्य धोक्यात येणार नाही.
जनता वसाहतला नवीन रोडच्या बाजूला कचरा टाकला जातो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2021, 5:32 am