सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. कचऱ्याच्या धुरामध्ये विषारी वायू असल्याने हवेचे प्रदूषण होते, आरोग्यास ते धोकादायक आहे. पण लोक सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळताना दिसतात. सोमवार पेठेतील पोलिस लाईन येथे रोज कचरा जाळला जातो. महापालिकेचा संबंधित विभाग याची दखल घेणार का
कचरा जाळणे धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2020, 5:47 am