अरण्येश्वर भागात तळजाईवरील एका उदघाटनाचे काय॔क्रमाचेच बेकायदेशीर बॅनर्स मनपाने काय॔क्रम संपून कित्येक दिवस झाले तरी काढलेले नाहीत. बहुधा येथील 'माननीयांच्या' आदेशानुसार हे काढण्याचा विचार नसावा. उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय बिनदिक्कत या परिसरात डोळेझाक करीत आहे
मनपाच्या काय॔क्रमाचेच बेकायदेशीर बॅनर्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Dec 2018, 5:40 am