कासारवाडी पुलावर नवीन समस्या पुढे आली आहे. या पुलावर रिक्षा आणि ट्रॅव्हल कंपन्यांच्या गाड्या अनेकदा थांबतात. या पुलावर कोठेही थांब्याची पाटी नाही, किंवा जाहीर झालेला नाही. पोलिसांही या प्रकाराकडे लक्ष देण्यास इच्छुक नाहीत. यामुळे अपघात होऊ शकतो. पुलावर वाहतुकीची वेग जास्त असतो. पोलिसांनी दखल घ्यावी.
Illegal stop at kasarwadi bridge
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2019, 5:43 am