नागरिकांच्या अडचणीत वाढमहापालिकेडून मुख्य रस्ते काँक्रिटीकरण झाल्यानंतर आता गल्ली बोळातील रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे काम जोरात चालू आहे. सिमेंटच्या रस्त्यास कामासाठी खूप पाणी वाया जाते. नागरिकांना त्याच्या पाण्याची लाईन अगर ड्रेनेज लाईन खराब झाली तर दुरुस्ती अवघड बनते. पावसाचे पाणी जमिनीत जिरत नाही. तसेच सिमेंटच्या रस्त्यामुळे नागरिकांची घरे खाली गेली व रस्ता वर आल्याचे चित्र आहे. अशोक नाकते
नागरिकांच्या अडचणीत वाढ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2019, 5:44 am