म्हात्रे पुलाजवळ निर्माल्य कलश नसल्याने नागरिकांकडून निर्माल्याच्या पिशव्या पुलावरच ठेवल्या जातात. महापालिकेच्या संबंधित विभागाने पूर्वी प्रमाणे निर्माल्य कलश ठेवावा. यामुळे नागरिकांच्या भावना जपण्याबरोबरच पुलावर कचरा होणार नाही आणि नदीचे प्रदूषण होणे थांबेल
निर्माल्य कलश ठेवावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2020, 5:44 am