पाणी गळतीसाठी प्रशासनाने गळती शोधणारे सक्षम पथक उपलब्ध केले पाहिजे. पाण्याचा काटेकोर वापर व्हावा म्हणून प्रेशर मॉनिटरिंग करावे. शहराच्या विविध भागात राजरोसपणे पाणी उपसा होतो आहे. अनधिकृत नळजोड़ यावर कारवाई हवी. महापालिकेने एखाद्या टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला पाहिजे, एखाद्या ठिकाणी पाण्याची लाइन फुटली असेल तर त्वरित कळवता येईल,
गळती शोधणारे पथक आवश्यक आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2019, 5:43 am