वेळेवरच व्हावीत कमी पावसाळ्यापूर्वीची कामे शहरात अजूनही कुठे सुरू झाल्याचे दिसत नाही. ही काम वेळेतच व्हायला हवीत. त्यासाठी निविदा मागवून एकाच संस्थेला काही वर्षांसाठी हे काम द्यावे. म्हणजे शेवटच्या क्षणी धावपळ होणार नाही. याबाबतीत प्रशासनाची दिरंगाई शहराला महागात पडते. -मिलिंद छत्रे
वेळेवरच व्हावीत कमी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 6:12 pm