पुण्यात पावसामुळे झालेल्या हानीला त्या प्रभागातील स्थानिक नेते, प्रशासन जबाबदार आहे. पूर्व नियोजन म्हणून पावसाळ्या पुर्वीच संपुर्ण ओढे, नाले तुंबलेल्याया गटारी साफ करणे गरजेचे होते. आणखी एक गोष्ट म्हणजे पुण्यात पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष मदतकार्य पोहचवायच सोडून येथील पालकमंत्री दिल्लीत जागा वाटपाचा तिढा सोडवत बसले होते. ही लाजीरवाणी गोष्ट आहे.
स्थानिक प्रशासनच जबाबदार.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2019, 5:46 am