आळंदीत कचऱ्याचे साम्राज्यआळंदी - संत श्री ज्ञानेश्वरांची नगरी असलेली आळंदी कचऱ्याच्या साम्राज्यात हरवली आहे.नुकतीच कार्तिकी यात्रा संपलेली आहे, तरी पण जागोजागी घाणीचे कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. आळंदी नगरपरिषदेने यावर त्वरित योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.आकाश भोंडवे
माउलींच्या आळंदीत घाणीचे साम्राज्य..!!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2017, 5:42 am