आज सहा दिवस झाल येरवडा लक्ष्मीनगर बागतला पावसाळी गटार लाईन मधला गाळ काढून, अजून ही तो तसाच ठेवण्यात आला आहे. तरी सुद्धा त्यावर एकही नगरसेवकांनी लक्ष दिलेले नाही अजून, याच्या वर लवकरात लवकर लक्ष देऊन तो तिथून फेकण्यात यावा.- दिपक युवराज कदम(शाखा प्रमुख युवासेना)
नगरसेवकांचा दुर्लक्ष पणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2017, 5:39 am