अरण्येश्वर पदपथावर अडथळेऋतुरंग सोसायटी फेज २ येथे पदपथावर विविध अडथळे आहेत. दोन महिन्यांपासून येथे कचराही आहे. सफाई कर्मचारी इतर कचरा साफ करतात, पण हा कचरा उचलत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही. स्वच्छ भारतचे सर्वेक्षण सुरू असल्याने त्यावर त्वरित कार्यवाही करावी, ही विनंती.ऋतुराज पुरंदरे
पदपथावर अडथळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2019, 5:48 am