वाघोली गटाराचे पाणी उघड्यावरवाघोली ग्रामपंचायत येथील संत तुकारामनगर येथे मागील दीड वर्षांपासून गटाराचे पाणी ग्रामपंचायतीने वैयक्तिक जागेत उघड्यावर सोडले आहे. त्यामुळे परिसरात डासांची पैदास झाली आहे. व रोगराई पसरली आहे. अनेकदा विनंती करूनही त्याबाबत योग्य कार्यवाही केली जात नाही. महेंद्र दळवी
गटाराचे पाणी उघड्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2019, 5:41 am