कामशेत रेल्वे स्टेशनजवळ गावातून लोणावळा महामार्गाला जोडणाऱया रस्त्यावर दररोज पाणी गळते आहे. पाणी वाचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पाण्याचा हा व्हॉव्ह आड मार्गाला असल्याने प्रशानानच्या ही गळती लक्षात आली नसेल तर आता त्यांनी त्याची दखल घेऊन पाणी गळती थांबवावी.
पाणी गळतीकडे लक्ष द्यावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2020, 5:33 am