विश्रांतवाडीच्या मुकुंदराव आंबेडकर चौक ते विमानतळकडे जाणाऱ्या ५०२ चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग बनविले आहेत, मात्र दुभाजक तोडले नसल्याने पदचाऱ्यांना वळसा घालून जावे लागते, दुभाजक मध्ये तोडल्यास पादचाऱ्यांना सुरक्षित थांबता येईल.
पादचाऱ्यांना सुुरक्षेसाठी दुभाजक मध्ये तोडला पाहिजे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2019, 5:39 am