शिवशाहीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सगळ्या गाड्या लांबपल्ल्याचा प्रवास करतात. पण यातील अनेक बसला पडदे नाहीत, त्यामुळे ऊन थेट आत येते. प्रवाशांची गैरसोय होते. ज्येष्ठ नागरिकांना ऊन्हाचा त्रास होतो आहे. त्यामुळे या गाड्यांना पडदे बसवले पाहिजेत.
PMP cha karbhar
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Sep 2018, 5:38 am