देशात जवळपास वर्षभर कोठेतरी ग्रामपंचायत पासून लोकसभेसाठी मतदान चालू असते.सरकारी यंत्रणाही या कामात गुंतलेली असते.त्यामुळे एकाच वेळी लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद व ग्रामपंयतीचे मतदान घेतल्यास या देशाचे कितीतरी मनुष्य दिवस वाचतील.तसेच मतदान सक्तीचे केल्यास टक्केवारीत नक्कीच फरक पडेल. पुढाऱ्यांबद्दल मतदारांच्या मनात ज्यावेळी विश्वास निर्माण होईल आणि मतदान सक्तीचे होईल त्यावेळीच टक्केवारीत फरक पडेल.
मतदान सक्तीचे करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2019, 5:40 am