पुणेग्रामीण भागात समस्यांची जंत्रीपुणे शहरालगतच्या वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, लोहगाव ,मांजरी ग्रामीण भागात वाढत्या नागरीकरणामुळे विविध प्रकारच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. हा कचरा जाळला जात आहे. त्याचा त्रास नागरिकांना होतो. शिवाय प्रदूषणही वाढत आहे. कचऱ्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.तानाजी सातव
ग्रामीण भागात समस्यांची जंत्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2020, 5:44 am