हिंजवडीमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दुचाकी आणि चार चाकी गाड्यांसाठी स्वतंत्र लेन केल्या पाहिजेत. यामुळे दोन्ही चालकांना त्रास होणार नाही. तसेच रसत्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या गाड्या, रिक्षांवर कारवाई झाली पाहिजे. दुकानाची अतिक्रमणे, रस्त्यावर ठेवलेले टायर हटवले, गर्दीच्या वेळेस अवजड वाहनांना प्रवेश नाकारला आणि खड्डे बुजवल्यास कोंडी नक्कीच कमी होईल.
हिंजवडी वाहतूक समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2019, 5:47 am