स्वामी समर्थ नगर, गोकुळ नगर डोंगराळ भाग कात्रज येथिल चढावरील लोक रस्त्यावर पिण्याचे पाणी वाया घालवित असून उताराकडील खालील लोकवस्ती घरांमधे पाणी शिरत आहे तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, तरि प्रशासनाने येथे त्वरित पावसाळी ड्रेनेज लाईन उपलब्ध करुन द्यावी व पाणी वाया घालवणार्यांवर कारवाई तसेच पाणी सोडण्याची वेळही योग्य व एक तासच करावी. आनंद भावसार
पावसाळी ड्रेनेज ची स्वामी समर्थ नगर येथे आवश्यकता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Mar 2017, 5:31 am