राम टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन रोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावरुन वाहत असते. पाऊस भरपूर पडला असला तरी पाण्याची बचत करण्याची गरज आहे. आजही अनेक लोक पाण्यापासून वंचित आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन हे पाणी वाया जाण्यापासून वाचवले पाहिजे.
रामटेकडी रस्त्यावर पाण्याची नासाडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2019, 5:46 am