कात्रज घाटात रस्त्याच्या कडेलाकचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे खूप दुर्गंधी पसरली आहे. कात्रज घाटातील निसर्गाची हेळसांड होते आहे. वाऱ्यामुळे हा कचरा उडून सगळीकडे पसरतो आहे. संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या बेजवाबदार नागरिकांवर कारवाई व्हावी. रस्ता स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.
रस्ता की कचराकुंडी ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2021, 5:32 am