पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या नागरिकांना आरटीओमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पायाभूत सुविधांचा अभाव, मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, पुरेशी यंत्रणा नसल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी ठोस उपाय योजना राबविण्याची गरज आहे.
आरटीओ अस्वच्छतेचे आगार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2019, 5:44 am