हिंजवडी फेज एक येथे केपीआयटी कंपनीजवळ पाण्याची वाहिनी फुटून पाणी गळती होत आहे. आधीच पाण्याची टंचाई आहे ,पाऊस वेळेवर नाही आणि आपण असे पाणी वाया घालवू शकत नाही. पाण्याची गळती त्वरित थांबवावी ही विनंती. प्रशासनाने जिथे पाणी वाया जाते तिथे तातडीने उपाय राबविले पाहिजेत. अजून पूर्ण ऊन्हाळा संपायचा आहे.
पाण्याची गळती त्वरित थांबवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Mar 2019, 5:40 am