महापालिकेचे जलतरण तलाव हे स्वच्छ असावेत. सुरक्षा रक्षकाची कायम स्वरूपी नेमणूक करण्यात यावी किंवा त्याने जागेवरच थांबले पाहिजे. तलावासाठी वापरण्यात येणारे पाणी हे विहिरीचे किंवा बोअर वेलचे फिल्टर करुन वापरले पाहिजे, म्हणजे पिण्याचे पाणी वापरले जाणार नाही तसेच तलावाचे पाणी वेळोवेळी बदलले पाहिजे. लहान मुलांच्या सुरक्षेची उपकरणे जागेवर मिळायला हवीत. पोहणे शिकविण्यासाठी अनुभवी शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.
जलतरण तलाव कचरा मुक्त हवेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2019, 5:43 am