शास्त्री रस्त्यावर इंदुलाल कॉम्प्लेक्स शेजारी वाहनांसाठी नो पार्किंगचा फलक लावला आहे. येथे गाड्या उभ्या केल्या की कारवाई होते. मग फेरीवाले तिथे जागा अडवून व्यवसाय करतात, मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही. दर वेळी करदात्यांचीच गळचेपी का करायची? स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घ्यावी. गौतम इनामदार
करदात्यांची गळचेपी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2019, 5:44 am