काही दिवसांपूर्वी ‘मटा’च्या सिटिझन रिपोर्टर उपक्रमांतर्गत विश्रांतवाडी ते लोहगाव रस्त्यावरील धानोरी जकात नाका परिसरात सतत वाहतूक कोंडीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार मांडली होती त्याची दखल घेऊन प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. समस्या नियंत्रणात आली आहे.
प्रशासनाने अखेर सोडवली वाहतूक कोंडीची समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Aug 2019, 5:43 am