वारजे‘बॅनर्जीं’ना आवरा कोर्टाने वारंवार निर्देश देऊनही शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून विद्रुपीकरणाचे प्रमाण दिवसोंदिवस वाढतच आहे. यात सगळेच राजकीय पक्ष आघाडीवर असल्याने प्रशासनही हतबल झालेले आहे. हेल्मेट सक्तीच्या कोर्टाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणारे या बाबतीत मात्र सोईस्करपणे मूग गिळून गप्प बसले आहेत. वेळीच कडक कारवाई केली नाही, तर शहराचा रंगबेरंगी कॅनव्हास कधी होईल ते कळणारही नाही. राहुल नाईक
‘बॅनर्जीं’ना आवरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2019, 5:42 am