भेकराईनगर येथील ओढ्यात लागोपाठ तीन दिवस रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. या पाण्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होत आहे. तसेच, येथील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, रोगराई पसरण्याचा धोकाही वाढला आहे. महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने यावर तत्काळ कारवाई करावी.
सांडपाण्याचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2019, 5:42 am