संगमवाडीपासून विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिग्नल गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुले वाहनचालकांची गैरसोय होत असून, वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताचा धोकादेखील निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तत्काळ येथील सिग्नल व्यवस्था सुरू करावी.
सिग्नल यंत्रणा बंदच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2019, 5:45 am