निगडीअसुरक्षित बसथांबा निगडी प्राधिकरण येथील बीआरटी मार्गावरील बसथांबा अतिशय असुरक्षित आहे. बस आल्यावरच बसथांब्याचे दार उघडले पाहिजे. पण येथील दरवाजे कायम उघडेच असतात. त्यामुळे प्रवासी खाली पडून मोठा अपघात होऊ शकतो. त्वरित कार्यवाही अपेक्षित आहे.विकास देशपांडे
असुरक्षीत BRT निगडी बस स्टाॅप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jan 2019, 5:36 am