येथील पदपथावरील ‘डीपी’चे काम करण्यासाठी ‘महावितरण’ने पदपथ खणला होता. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर ‘महावितरण’ किंवा पालिका प्रशासनाच्या वतीने दुरुस्ती करण्यात आलेली नाही. आता तेथे काही नागरिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे पालिकेने पदपथाची स्वच्छता करून, दुरुस्ती करावी, ही विनंती.
काम अपूर्णच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2019, 5:44 am