कात्रज: भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस चौकीबाहेर तीन रिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याशेजारी पडून आहेत. रात्रीच्या वेळी काही मद्यपी याचा गैरवापर करतात. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही वाहने तातडीने हलविण्याची गरज आहे.
- आशिष चव्हाण
- आशिष चव्हाण