मेहेंदळे गॅरेज चौकातील पदपथावर संपूर्ण पदपथ अडवून एक भाजीवाले बसतात. त्यामुळे लोकांना पदपथावर चालायला जागा राहिलेली नाही. गेल्या काही वर्षात हा रस्ता वर्दळीचा झाला आहे. त्यामुळे लोकांना रस्त्यावरून चालणे शक्य नाही, त्यातच पदपथावर अतिक्रमण असेल तर चालायचे कुठून
अनधिकृत फेरीवाले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2019, 4:28 pm