गणेश पेठ स्वरूपवर्धिनी संचालित ऋतुजा अभ्यासिकेसमोर बेसुमार कचरा पसरला आहे. या भागात मोठी कचरा पेटी असणे आवश्यक आहे. कचरा पेटी नसल्याने लोक अभ्यासिकेसमोरील रस्त्यावर कचरा टाकतात त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरते आणि भटकी जनावरे तिथे वावरतात. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. महापालिकेने याची दखल घ्यावी डॉ. सचिन लोंढे
अभ्यासिकेसमोर कचऱ्याचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2017, 5:40 am