बीआरटीमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. या प्रकल्पात महापालिका पूर्णपणे अपयश ठरली आहे. कर भरणाऱ्या नागरिकांची ही फसवणूक आहे. हे प्रकल्प रद्द करायचे होते तर बीआरटीचे काम पूर्ण का केले? एकदा काम पूर्ण झाल्यावर ते सगळं तोडायचा काम पुन्हा सुरू केला आहे. आळंदी पुणे रोडवरचे काम पूर्ण करून आता ते तोडायचा काम सुरू आहे. कर भरणारा नागरिकांची फसवणूक आहे
बीआरटीसाठी सर्वसामान्यांचे पैसे वाया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 5:46 am