स्वामी नारायण मंदिराला जाणारे दोन्ही सर्व्हिस रोडच्या बाजूला कचरा कायम ओसंडून वाहत असतो. नर्हे आंबेगाव भागात कचऱ्याच्या गाडीचा अपुऱ्या पुरवठ्याचा हा परिणाम आहे. महापालिकेने कायमस्वरूपी उपाय योजण्याची गरजेचे आहे. पाऊस पडल्यावर दुर्गंधी वाढत आहे आणि कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर होतो आहे.
कचऱ्याचे नियोजन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2018, 5:41 am