शुक्रवार पेठकचऱ्याची समस्या तीव्रनेहरू चौक ते शास्त्री चौकादरम्यान भाजीवाले रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. स्वच्छ भारत मोहिमेत अशा कचऱ्यामुळेच पुणे मागे राहात आहे.महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. तरच शहर स्वच्छ राहील. प्रतीक शहा
कचऱ्याची समस्या तीव्र
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2019, 5:39 am