वारजे येथे जाणाय्रा उड्डाण पुलावर धोकादायक खड्ड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कात्रज बाह्यवळण मार्गाने वारजे कडे जाताना अनेक वाहन चालक नागरीक या पुलाचा वापर करतात. पण त्यात अनेक गंभीर त्रुटी आहेत. या पुलावरील संरक्षीत कठडे तुटून पडल्याने कठड्यांची अवस्था बिकट आहे. या पुलावरील रस्त्याच्या बाजुला कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
धोकादायक खड्ड्याकडे लक्ष द्या-मराठा यूवा फाऊंडेशन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2018, 11:30 am