कल्याणीनगरभुयारी मार्गात पाणी कल्याणीनगर ते विमानतळ रस्त्यावरील वाहनांसाठीच्या भुयारी मार्गात (अंडरपास) सातत्याने पाणी जमा होते. वरून हे पाणी गळून भुयारी मार्गात येते. या पाण्यावरून गाड्या घसरून अपघातही होत आहेत. त्याचबरोबर घाण पाणी अंगावर उडून कपडेही खराब होत आहेत. त्यामुळे येथील पाण्याची गळती त्वरित थांबवावी. अॅड. राहुल मेहरोत्रा
भुयारी मार्गात पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2019, 5:41 am