अ‍ॅपशहर

अभिषेकी उद्यानाजवळील विहीर पुनर्जिवित करा

Maharashtra Times 22 Apr 2017, 3:19 pm
पं. जितेंद्र अभिषेकी उद्यानाशेजारी जुन्या काळातील विहीर आहे. तिचे संवर्धन करण्याऐवजी कचरा फेकून बुजविण्यात येते आहे. महापालिकेने या विहिरीची स्वच्छता करून तिला पुनर्जिवित केल्यास उद्यानाला तसेच पाणीटंचाईच्या काळात स्थानिकांना त्याचा उपयोग होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water issue
अभिषेकी उद्यानाजवळील विहीर पुनर्जिवित करा


- माधव रानडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज