पुणे कागद वाचवा शहरातील अनेक एटीएम सेंटरमध्ये ग्राहक पैसे काढताना पावती पण मागतात व आपल्याबरोबर न नेता तेथेच जमिनीवर चरगाळून टाकून कचरा करतात. पावती नको असेल तर स्क्रीनवर शिल्लक रक्कम पाहता येते, मोबाइलवर मेसेजही येतो. विनाकारण कागद वाया घालवून कचरा वाढवू नये.कुमार करकरे
एटीएम पावती हवी कशाला ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2019, 5:43 am