लक्ष्मीनारायण टॉकीज कडून मुकुंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडावर, पादचाऱ्यांना चालायला एक फूट सुद्धा जागा नाही. डावीकडील दुकानांच्या रांगेसमोर पदपथांवर बिनदिक्कतपणे दुचाकी लावलेल्या असतात. शिवाय, त्याबाहेर दुचाकी लावलेल्या असतात. उरलेल्या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते, त्यात विरुद्ध दिशेने सायकलस्वार येतात. नागरिकांनी चालायचे कुठून?नगरसेवक, पोलिस अधिकारी आणि महापालिका याचे उत्तर देतील का ?
कोणालाच पर्वा नसेल तर नागरिकांनी करावे तरी काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2021, 5:32 am