बंधन सोसायटीतील दत्त मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नारळाच्या झावळ्या व इतर कचरा अनेक दिवसांपासून पडलेला आहे. पावसामुळे हा कचरा कुजला असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होऊन, डासांद्वारे विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पालिकेने याची दखल घेऊन येथील कचरा लवकरात लवकर उचलावा.
कचरा कधी हटवणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2019, 4:34 pm