किनारा हॉटेलच्या बाजूस उत्सव सभागृहापर्यंत भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. जवळच मंडईची व्यवस्था केली असूनही भाजीविक्रेते पादचारी मार्गावर अतिक्रमण करून बसलेले दिसतात. यामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची गैरसोय होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याची दखल घ्यावी हर्षल प्रधाने
भाजी विक्रेत्यांची व्यवस्था कधी होणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2018, 12:09 pm