शिवाजीनगरच्या फौजदारी न्यायालयासमोर नो पार्किंगचा फलक लागलेला असतानाही अनेक गाड्या तिथे लावल्या जातात. पण वाहतूक पोलीस कोणतीच कारवाई करत नाही. एरवी ठिकठिकाणी रस्त्यावर थांबून पावती करण्यासाठी दक्ष असलेलं वाहतूक पोलीस खातं या फलकासमोर गाड्या लावणाऱयांवर कारवाई करणार का ?
यांच्यावर कारवाई का नाही?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Mar 2019, 5:40 am