मोठ्या सोसायटी, इमारती आणि बंगल्यामधील कचरा वेगळा केल्याशिवाय घेत नाहीत मात्र रस्त्यावर टाकला जाणारा कचरा उचलला जातो. धनकवडी, चव्हाण नगर येथील झांबरे हेरिटेज जवळील कचऱयामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याची दखल घेऊन, कचरा टाकणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. शहरात पूर्वी सारख्या कचरा पेट्या ठेवाव्या जेणे करुन लोकं कमीत कमी एका ठिकाणी कचरा टाकतील.
चाळ आणि झोपडपट्टी मधील कचरा वर्गीकरण का नाही?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jun 2019, 5:40 am