पिंपरीगाव येथील नव महाराष्ट्र विद्यालयासमोर असणाऱ्या टपालपेटीपर्यंत जाण्यास नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे .टपालपेटीत टपाल टाकण्याच्या भागात मोठे दगड ठेवले आहेत.तर एका बाजूस मोठा खड्डा असल्याने पेटी पर्यंत जाताना कसरत करावी लागत आहे .पिंपरी वाघेरे टपाल कार्यालगतच असणाऱ्या या पेटीकडे टपाल विभागाचे दुर्लक्षच दिसून येते.अडथळे दूर करण्यात कोण पुढाकार घेणार?
टपालपेटीजवळचे अडथळे दूर होणार का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2017, 11:04 am